Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वाखाली BJP विधानसभेला Maharashtraमध्ये या ४ गोष्टींमुळे मैदान मारेल?

BolBhidu
BolBhidu
154.7 هزار بار بازدید - 4 هفته پیش - #BolBhidu
#BolBhidu #MahayutivsMVA #BJPMaharashtra लोकसभा निवडणुकीच्या निकालाने आता महाविकास आघाडीच्या आशा चांगल्याच उंचावल्यात. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आत्तापासूनच सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रीपदावरून चर्चा सुरु झाल्यात. तर महायुती मात्र यावेळी सावध भुमिका घेताना दिसतेय. महायुतीला लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशांचं खापर हे मुख्यत: भाजपवर फोडलं जातंय. महत्त्वाचं म्हणजे भाजपनेदेखील आपल्या चुका मान्य करत आता त्यावर काम करायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. राज्यातील दोन मोठ्या पक्षांमध्ये फुट पाडून भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली, असे आरोप भाजपवर सातत्याने होताना दिसतायेत. त्यातच राज्यात मनोज जरांगेंनी यांनी उभारलेल्या मराठा आऱक्षणाच्या आंदोलनामुळेही लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसलाय. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत हेच टाळण्यासाठी भाजप आत्तापासूनच तयारीला लागल्याचं पाहायला मिळतंय. नुकतचं जरांगेंनीसुद्धा शरद पवारांनी मराठा समाजाचं आजवर वाट्टोळ केलं अस म्हटलंय.. त्यामुळे आता भाजप नेमक्या आपल्या चुका कशापद्धतीने सुधारताना दिसतोय आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामाध्यमातून भाजप विधानसभा निवडणुकीत मैदान मारू शकेल अस म्हटल जातयं, जाणून घेवूया ह्या व्हिडीओतून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: bolbhidu.com/
4 هفته پیش در تاریخ 1403/05/24 منتشر شده است.
154,709 بـار بازدید شده
... بیشتر